ન્યૂઝ કન્ટીન્યૂઝ બ્યુરો.
મુંબઈ,7 એપ્રિલ 2021.
બુધવાર.
મહારાષ્ટ્ર માં વધતા કોરોના ને રોકવા રાજ્ય સરકારે આંશિક લોકડાઉન નો નિર્ણય કર્યો હતો, જેના અંતર્ગત જીવનાવશ્યક વસ્તુ ઓ સિવાય ની તમામ દુકાનો અને પ્રાઇવેટ ઓફીસો બંધ રહેશે. બંધના આદેશથી રોષે ભરાઈ ને મુંબઈ માં,ઠેક ઠેકાણે વેપારી અને દુકાનદારો એ દેખાવો કર્યા હતા અને લોકડાઉન નો ઓર્ડર પાછો ખેંચવાની માંગ કરી હતી.
મહારાષ્ટ્ર ના મુખ્યમંત્રી ઉદ્ધવ ઠાકરે એ વેપારી ની માંગ પર વિચાર વિમર્શ કરવા આજે સાંજે 5 વાગે એક બેઠક યોજી છે. વેપારીઓ ના આ અલ્ટીમેટમ અંગે કેબિનેટની બિઝનેસ પેટા સમિતિ આજે બેઠક યોજાશે.
News Continuous analysis : ભાઈ!! આવું કેમ હશે? ટેક્સ ભરનાર દુકાનદારો બંધ. જ્યારે કે રસ્તા પર ફળ વેચનાર નું શું? જાણો સરકારની પરસ્પર વિરોધી દલીલો.. અને લોકોની સાથે થઇ રહેલો અન્યાય.
Recent Comments
Hiren Kapasi
If ve open shop n customers come within n purchasing but ve people don't know who it's positive n negative in that time if some one came positive n ve infected then no option n I closed shop why people are worry to open shop plz broke the chain covid 18 till 15 days
Hiren kapasi
I suppose jaan hai tho jahhan hai
sweta darshan gada
monday se friday open do weekend lockdown chalega or gaden & chopati essintial me kbse aane lga aadmi ghr pe bethege dukan bndh rkh k or family ko leke ghumege kya fayda
Chetan vaishnav
Business chalu rakho per bahut savdhani ke sath with no gardi , carona vaccination har naka per karo jaise aadharcard lekar aao ,vaccine lagakar jao ,aakhir public ke paiso per hi to neta & sarkari officers palate hai to janta ke liye itana bhi janta ke paiso se hi nahi kar sakte kya ? Sab jagah per katar me kyo janta ? Neta logo ke liye sab free hai ? Neta jaruri hai , janta ki koi kimat nahi ?
anish mody
Bhai Hiren Kapasi Ivthink you are not a shopkeeper or dukan daar. Please tey to understand the difficulty of them. One more thing corona spread only from shops?. If want closedown then do it complite else whats a meaning. What is shopkeepers fault. Paying all government dues, making staff payment without any income. You said Jaan hai to jahan hai but i say without earning how can anyone survives.
PRITESH SHAH
Are Hiren bhai Korona kya shop open karne se ho jayega kya??? Agar Shop open karne se korona ho raha hai to government department kyu chalu rakha hai, TAX benefit do. Bus shop close karke kya fayda hai, shops pe kitne aadmi log ki roji roti chalti hai, woh kya aap denge ya sarkar desi????
harshadpurohit178@gmail.com
प्रति, मुखमंत्री साहेब, जिल्हा पालक मंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब, आपल्याला लोकांना जगवायचे आहे की मारायचे आहे ? कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे , आज negative आलेला व्यक्ती उद्या positive येऊ शकतो ,मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का? WHO ने सुद्धा स्पष्ट केले की कोरोना बरोबर जगावे लागेल. एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय बंद आहेत त्यांनी जगायचे कसे? त्यांच्या जगण्याची सोय अगोदर सोय करा आणि नंतरच लॉक डाऊन करा. जे चार दोन टक्के लोकं लॉकडाऊन पाहिजेच असे म्हणणारे आहेत ,हे सरकारी कर्मचारी आहेत. सर्वात अगोदर यांचा पगार बंद करा म्हणजे त्यांना समजेल लॉकडाऊन काय असतो. हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळच्या जेवणाची चिंता असते तो कसा जगणार? घरात बसून जे पगार घेतात त्यांना कशाला पगार पाहिजे ? त्यांना काम नको म्हणून तर ते लॉकडाऊन ची मागणी करतात. त्यांचा पगार बंद करा मग कसे रस्त्यावर उतरतात बघा. आम्ही तुमच्याकडे कोणतीच मागणी करत नाही तर आमचे काम सुरू करण्याची मागणी करतोय. हे पुन्हा लक्षात घ्या देश हा घरात बसून खाणाऱ्यांवर अवलंबून नसतो तर कष्टकरी ,श्रमिक यांच्यावर अवलंबून असतो. वर्षभर कोरोनाने मारले आता तुम्ही लॉकडाऊन करून मारा .प्रशासन म्हणून तुमची जबाबदारी आहे कोणी उपाशी मरणार नाही ,तुम्ही कोणती तजवीज केली त्यासाठी. तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचंय लॉकडाऊन करून? साहेब आपणही सामान्य घरातूनच पुढे गेले असाल ,सर्वसामान्य माणूस कसा जगतो हे आपणाला माहीतच असेल. जे तुपाशी आहेत त्यांचा विचार करू नका पण जे उपाशी आहेत त्यांचा जरूर विचार करा. काही दिवसांनी कोरोना हा सामान्य आजार म्हणून जाहीर केला जाऊ शकतो , तोपर्यंत अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली असतील. नियम कितीही कठोर असू द्या लोकं त्याचे पालन करतील ,पण लॉक डाऊन मुळीच नको! प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे , ज्याला त्रास होईल तो स्वतः दवाखान्यात जाईल ,त्याला कोरोना अगोदर उपसमारीने मारू नका. आजही भारतात अनेक कुटुंब अशी आहेत की घरात एक व्यक्ती कमावता आहे आणि बाकीचे त्याच्यावर अवलंबून आहेत ,विचार करा त्या एका व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर ते कुटुंब कसे जगणार , असाच लॉकडाऊन राहिला तर लोकं उपसमारीमुळे आत्महत्या करतील. आपण महाराष्ट्राचे जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख आहात खूप बारकाईने विचार करा. लोकं सहकार्य करतील पण पुढे अशीच परिस्थिती राहिली तर आता लोकंही ऐकणार नाहीत , रस्त्यावर उतरतील , तुमच्या गुन्ह्यांना सुद्धा घाबरणार नाहीत. घरात उपाशी राहण्यापेक्षा जेल मध्ये जाऊन किमान दोन वेळेचे जेवण तरी मिळेल. #आपल्या_निर्णयाचा_विचार कराव # Santaram H. Bhoir President Kalyan Wholesale Merchants Association.प्रति, मुखमंत्री साहेब, जिल्हा पालक मंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब, आपल्याला लोकांना जगवायचे आहे की मारायचे आहे ? कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे , आज negative आलेला व्यक्ती उद्या positive येऊ शकतो ,मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का? WHO ने सुद्धा स्पष्ट केले की कोरोना बरोबर जगावे लागेल. एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय बंद आहेत त्यांनी जगायचे कसे? त्यांच्या जगण्याची सोय अगोदर सोय करा आणि नंतरच लॉक डाऊन करा. जे चार दोन टक्के लोकं लॉकडाऊन पाहिजेच असे म्हणणारे आहेत ,हे सरकारी कर्मचारी आहेत. सर्वात अगोदर यांचा पगार बंद करा म्हणजे त्यांना समजेल लॉकडाऊन काय असतो. हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळच्या जेवणाची चिंता असते तो कसा जगणार? घरात बसून जे पगार घेतात त्यांना कशाला पगार पाहिजे ? त्यांना काम नको म्हणून तर ते लॉकडाऊन ची मागणी करतात. त्यांचा पगार बंद करा मग कसे रस्त्यावर उतरतात बघा. आम्ही तुमच्याकडे कोणतीच मागणी करत नाही तर आमचे काम सुरू करण्याची मागणी करतोय. हे पुन्हा लक्षात घ्या देश हा घरात बसून खाणाऱ्यांवर अवलंबून नसतो तर कष्टकरी ,श्रमिक यांच्यावर अवलंबून असतो. वर्षभर कोरोनाने मारले आता तुम्ही लॉकडाऊन करून मारा .प्रशासन म्हणून तुमची जबाबदारी आहे कोणी उपाशी मरणार नाही ,तुम्ही कोणती तजवीज केली त्यासाठी. तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचंय लॉकडाऊन करून? साहेब आपणही सामान्य घरातूनच पुढे गेले असाल ,सर्वसामान्य माणूस कसा जगतो हे आपणाला माहीतच असेल. जे तुपाशी आहेत त्यांचा विचार करू नका पण जे उपाशी आहेत त्यांचा जरूर विचार करा. काही दिवसांनी कोरोना हा सामान्य आजार म्हणून जाहीर केला जाऊ शकतो , तोपर्यंत अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली असतील. नियम कितीही कठोर असू द्या लोकं त्याचे पालन करतील ,पण लॉक डाऊन मुळीच नको! प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे , ज्याला त्रास होईल तो स्वतः दवाखान्यात जाईल ,त्याला कोरोना अगोदर उपसमारीने मारू नका. आजही भारतात अनेक कुटुंब अशी आहेत की घरात एक व्यक्ती कमावता आहे आणि बाकीचे त्याच्यावर अवलंबून आहेत ,विचार करा त्या एका व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर ते कुटुंब कसे जगणार , असाच लॉकडाऊन राहिला तर लोकं उपसमारीमुळे आत्महत्या करतील. आपण महाराष्ट्राचे जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख आहात खूप बारकाईने विचार करा. लोकं सहकार्य करतील पण पुढे अशीच परिस्थिती राहिली तर आता लोकंही ऐकणार नाहीत , रस्त्यावर उतरतील , तुमच्या गुन्ह्यांना सुद्धा घाबरणार नाहीत. घरात उपाशी राहण्यापेक्षा जेल मध्ये जाऊन किमान दोन वेळेचे जेवण तरी मिळेल. #आपल्या_निर्णयाचा_विचार कराव # Santaram H. Bhoir President Kalyan Wholesale Merchants Association.
Pareish Savla
Shop keepers are not spreading Corona. infect all are taking care by Sanitizer mask so why we sd suffer.. by closing shops.. Who will pay salary to workers how you will pay to your supplier other expenses gst light bill and of course house expenses. Again it will spoil the business again all workers will go back to native homes.so this not the solution... Yes definitely Reduce days reduce people to attend markets function close railway and speed up the vaccination process but not by cutting the daily income of all traders workers. Thank you.